माफी मागून झालेली चूक सुधारू शकतो पण,
माफी मागून तुटलेला विश्वास कधीही मिळत नाही,
म्हणून आयुष्यात चुका करा पण कोणाचा विश्वास कधीही तोडू नका.
किती सहजा सहजी आपण आपल्या जवळच्या व्यक्तीला परकी करून टाकतो..त्यांच्या कडून घडलेली एखादी चुकीची गोष्ट आपल्याला त्यांचा तिरस्कार करायला लावते...सोबत घालवलेले सोनेरी क्षण..प्रेमळ संवाद..हे सगळे एका क्षणात विसरले जातात! आणि त्या प्रिय व्यक्तीशी आपण बोलणे बंद करतो..!
तुमच्या जोडीदारा "बद्दल" जाणून घेण्य पेक्षा...जोडीदाराला जाणून घ्या..
कारण त्याच्या इतिहास तुम्हाला काहीही देणार नाही ..अन तो बदलता हि येणार नाही..
पण त्या व्यक्तीचे संस्कार,विचार, गोष्टींकडे पाहण्याचा दृष्टीकोन, आणि इतर काही गोष्टी..ज्या गोष्टीचा तुमच्या जीवनावर खोलवर प्रभाव पडणार आहे..त्यांचा विचार करावा !
एकदा अकबर ने बिरबल ला विचारले..
'असं काही तर सांग कि जे सुखात ऐकल्यानंतर वाईट वाटेल आणि दुःखात ऐकल कि चांगल वाटेल'
बिरबल उत्तरतो..
"हे दिवस निघुन जातील"
क कडवे सत्य
जगात सर्वात जास्त वेळा जन्माला येणारी
आणि
सर्वात जास्त वेळा मृत्यू पावणारी कोणती गोष्ट असेल तर ती म्हणजे
.............................. ......"विश्वास" ..............................
" काळजाची प्रत्येक जखम भरून येते कारण काळ दुःखावर मायेची फुंकर घालत असतो..."