मी तुझे नाव वाळूवर लिहिले ते वाहून गेले.मी तुझे नाव हवेवर लिहिले ते उडून गेले.मी तुझे नाव हृदयावर कोरले मला हारअँटॅक आला !
एकदा एक मुलगा त्याच्या G.F. वर नाराज होतो आणि निघून जातो
मुलगी नंतर त्याला SMS करते
1 SMS - i am sorry
2 SMS - i am realy sorry yaar
3 SMS - कर ना माफ आता जाउदे ना reply कर ना
4 SMS - तु जर reply नाही केला तर मी माझा जिव देईल
5 SMS - जा बे हरामखोर नको करु REPLY
तुझ्या सारखी १0 पोर माझ्या मागे आहेत
मुलगा = sorry जानू माझा balance संपला होता I LuV U
एका कोंबडी ने भारत-पाकीस्तान बोर्डर वर अंड दिले..
दोन्ही देश अंड्यासाठी भांडायला लागले..
मग असं ठरवण्यात आलं की, जो जास्त मुलींना कीस करेन (कुणीही एक व्यक्ती) .. अंड त्याच होईल..
भारताकडुन गेला "मक्या" (Makarand Anaspure) ,आणि २०००० पाकीस्तानी मुलींचे किस,पप्पी,मुके.. सगळे करुन आला...
पाकिस्तानी बोलले," अब हमारी बारी है..." त्यांनी एकाला पाठवले...
.
.
.
तेवढ्यात मक्या बोलला, "ए रताळ्या, तुझ्या मायला तुझ्या, कही गरज नाही आम्हाला आंड्यांची.. जा घेउन ..".. :D :D
तुळशी" ची जागा आता "Money plant" ने घेतलीय...
"काकी" ची जागा आता Aunt ने घेतलीय...
वडील जिवंतपणिचं "डैड" झाले, अजुन बरचं काही आहे आणि तुम्ही आत्ताचं Glad झाले....??
भाऊ "Bro" झाला आणि बहीण "Sis"......
दिवसभर मुलगा CHATTING चं करत नाही तर रात्री झोपताना Mobile वर SETTING पण करतो....
दुध पाजणारी आई जिवंतपणीचं "Mummy" झाली...
घरची भाकरं आता कशी आवडणार हो...
५ रु. ची Maggi आता किती "Yummy" झालीये......
जडलो घडलो फेसबुकावर
रडलो हसलो फेसबुकावर
.
तिने सोडले होते मजला
पुन्हा भेटलो फेसबुकावर
.
ठाव न पत्ता ज्या गावाचा
तिथला बनलो फेसबुकावर
.
फोटोमध्ये चिकणी दिसली
भाळुन फसलो फेसबुकावर
.
पूर्वी होतो किती 'श्यामळू'
'चटोर' बनलो फेसबुकावर
.
शेजाऱ्याला जाणत नव्हतो
'फ्रेंड' जाहलो फेसबुकावर
.
नको नको ते 'टॅग' लागले
'लंपट' ठरलो फेसबुकावर
.
किती भेटले आंबटशौकिन
म्हणुनच रमलो फेसबुकावर !
एका मुलाने मरणाच्या अगोदर २ मेसेज केले, एक प्रेयसीला आणि एक मित्राला .....
"मी जातोय उत्तर लवकर द्या !!"
पहिले उत्तर प्रेमिकाचे आले,"तू कुठेजातोस? मी कामात आहे, नंतर भेटू ..."
...... हे वाचून त्याला खूपच दुख झाल
दुसरे उत्तर मित्राचे आले,"अबे कमीनेथांब, एकटा कुठे चाललास, मी पण येतोय!!!"
हे वाचून मुलगा हसला आणि बोलला,"आज पुन्हा एकदा प्रेम मैत्रीला हरले"
"म्हणून प्रेमापेक्षा मैत्री श्रेठ आहे...."!!